मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंत कृषी पंपवापरणाऱ्या शेतकऱ्यांची...
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी बनावट दारूमुळे मोठी दुर्घटना घडली असून आतापर्यंत १७ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली...
मुंबई : भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलनीकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, या विलनीकरणाला पक्षातीलच नेत्यांचा तीव्र विरोध असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नेते...
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे....
मुंबई : महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्काराचे नाव बदलून रतन टाटा यांच्या...
मुंबई : राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला...
नागपूर: 'कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर' (CCGEW), विदर्भ क्षेत्राच्या ५ व्या त्रैवार्षिक परिषदेत २०२६-२०२९ या कालावधीसाठी नव्या प्रादेशिक कार्यकारी परिषदेची (Regional Executive...
नागपूर - देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वारकरी मंच, महाराष्ट्र राज्य, नागपुर शहर आणि श्री परब्रम्ह विठ्ठल रखुमाई...
नागपूर: आषाढी एकादशी निमित्त वारकरी मंच, महाराष्ट्र राज्य, नागपूर शहर यांच्या वतीने शहरातील श्री परब्रम्ह विठ्ठल रखुमाई हनुमान शीतला माता मंदिर दुबे नगर महालक्ष्मी...