मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलनीकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, या विलनीकरणाला पक्षातीलच नेत्यांचा तीव्र विरोध असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नेते...
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे....
मुंबई : महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्काराचे नाव बदलून रतन टाटा यांच्या...
मुंबई : राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला...
कळमेश्वर : तालुक्यातील सोनेगाव शिवारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारला. सततच्या वीजखंडितामुळे...
नागपूर : संघ आणि भाजप यांच्यातील वैचारिक संबंधांवर देशभरात नेहमीच चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि वक्ते निनाद दीक्षित यांनी संघ आणि...
मुंबई : मुंबईतील विशेष शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांचे वेतन कोणतेही शासकीय लेखी आदेश नसताना थांबविण्यात आले...