नवी दिल्ली : यंदा संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातले. पावसाची संततधार सुरु असल्याने महाराष्ट्र, आसाम, मिझोराम, केरळ आणि गुजरातसह इतर राज्यात पूरस्थिती निर्माण झाली....
मुंबई : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी वितरीत करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात...
हैदराबाद : मुसळधार पावसामुळे आंध्र आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. दोन्ही राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत सुमारे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे....
कळमेश्वर : तालुक्यातील सोनेगाव शिवारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारला. सततच्या वीजखंडितामुळे...
नागपूर : संघ आणि भाजप यांच्यातील वैचारिक संबंधांवर देशभरात नेहमीच चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि वक्ते निनाद दीक्षित यांनी संघ आणि...
मुंबई : मुंबईतील विशेष शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांचे वेतन कोणतेही शासकीय लेखी आदेश नसताना थांबविण्यात आले...