कोणतीही गोष्ट मर्यादेतच हवी. मर्यादा ओलांडल्यास विविध समस्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या व्यक्तीने दररोज किती साखर (Sugar) खावी, हे पूर्णपणे तो दररोज किती शारीरिक...
अंडं हा प्रोटिनचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अलीकडे डाएट या संकल्पनेचे महत्त्व वाढले आहे. अनेक...
डॉक्टर जेवणाच्या मध्ये पाणी न पिण्याचा सल्ला देतात. जेवणाच्या मध्ये पाणी पिणे पचन क्षमतेसाठी धोकादायक असते. असा समज आजवर आहे. तर अनेकजण असेही म्हणतात...
आपली हाडे हा आपल्या भक्कम शरीराचा पाया असतो. शरीराच्या जडणघडणीपासून ते चालणे, उठणे, बसणे, फिरणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांची गरज असते. मात्र पोषणाचा अभाव...
चांगल्या आरोग्यासाठी उत्तम अन्नाची शिफारस केली जाते. त्यात भाज्यांचे नाव सर्वात वर येते. भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून...
पोळी शिवाय जेवण अपूर्ण आहे. जेवणात जर पोळी नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. भारतामधील वेगवेगळ्या भागात पोळी किंवा भाकरी सगळीकडे बनवल्या जाते. सकाळच्या नाश्त्यासाठी,...
पावसाळ्यात लोकांना आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. पावसामुळे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला तापाच्या साथी येतात. यासोबतच पावसामुळे पोटदुखीचीही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. तसेच,...
नागपूर : क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस...
नागपूर : अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे. उत्तर नागपुरातील अनुसुचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या समस्या आणि तक्रार निवारण्यासाठी अनुसुचित जाती-जमाती...
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबतचा ऐतिहासिक निर्णय अलीकडेच दिला आहे. त्या पाश्वर्भूमीवर नागपूर विभागीय कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार...