हैदराबाद : मुसळधार पावसामुळे आंध्र आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. दोन्ही राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत सुमारे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे....
नेपाळ : नेपाळमधील पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बसमधून ४० भारतीय प्रवासी प्रवास करत होते....
नवी दिल्ली : आज भारताने १५ ऑगस्ट रोजी आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला अख्ख्या देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आजच्या...
कळमेश्वर : तालुक्यातील सोनेगाव शिवारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारला. सततच्या वीजखंडितामुळे...
नागपूर : संघ आणि भाजप यांच्यातील वैचारिक संबंधांवर देशभरात नेहमीच चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि वक्ते निनाद दीक्षित यांनी संघ आणि...
मुंबई : मुंबईतील विशेष शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांचे वेतन कोणतेही शासकीय लेखी आदेश नसताना थांबविण्यात आले...